Saturday, April 2, 2011

कट्ट्याचे सहभागी-सभासद आणि व्यासंगी वाचक-अभ्यासक
श्री. प्रेमानंद सामंत
 यांचे
वाल्मिकी रामायण : काही समज व गैरसमज
या विषयावर
अभ्यासपूर्ण - संवादात्मक व्याख्यान

शनिवार दि. २६ मार्च २०११ रोजी सायं. ५.१५ वा.
सावित्रीबाई फुले आजीआजोबा उद्यान, महावीरनगर-लिंक रोडलगत, कांदिवली (प.)

 कट्ट्याचे सहभागी-सभासद आणि व्याख्याते श्री. सामंत सर यांचे उपस्थितांच्या वतीने आभार व्यक्त करताना इतर सहभागी-सभासद.

 श्री. प्रेमानंद सामंत यांनी मांडलेले "वाल्मिकी रामायणातील काही समज व गैरसमज" समजावुन घेताना कट्ट्याचे सहभागी-सभासद.

"वाल्मिकी रामायणातील काही समज व गैरसमज" मांडताना व्याख्याते श्री. प्रेमानंद सामंत 

व्याख्याते श्री. प्रेमानंद सामंत

No comments: