Thursday, March 24, 2011

६८ वा कार्यक्रम

शनिवार दि. २६ मार्च २०११ रोजी सायं. ५.१५ वा.
सावित्रीबाई फुले आजीआजोबा उद्यान, महावीरनगर-लिंक रोडलगत, कांदिवली (प.) येथे

कट्ट्याचे सहभागी-सभासद आणि व्यासंगी वाचक-अभ्यासक
श्री. प्रेमानंद सामंत यांचे

वाल्मिकी रामायण
काही समज व गैरसमज

या विषयावर
अभ्यासपूर्ण - संवादात्मक
व्याख्यान

कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह - कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.


No comments: